अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकत्ता, लखनऊ, इंदूर, राजकोट आणि मुंबई.
चार वर्षांनी एकदा होणाऱ्या या मोठ्या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल.
क्रिकेट विश्वचषकाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या स्पर्धा भारतातील १२ शहरांमध्ये पार पडणार आहेत.
५ ऑक्टोबर रोजी सुरुवात होईल, आणि १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.